शेतीपिकांच्या नुकसान भरपाई करिता ऑनलाईन अर्ज :Crop Loss Intimation Maharashtra
Crop Loss Intimation Maharashtra : मित्रांनो, राज्यात खरीपाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. तसेच, बऱ्याच शेतकऱ्यांकडे फळबागाही आहेत. या फळबागांचं किंवा ऊसाचं वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नुकसान भरपाईसाठी अर्ज करू शकता. शासनाच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती … Read more