Bhawantar Yojana 2025 : राज्य अर्थसंकल्पात सोयाबीन कापसासाठी भावांतर योजना लागू करणार?
Bhawantar Yojana : राज्य अर्थसंकल्पात सोयाबीन कापसासाठी भावांतर योजना लागू करणार? 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी फारसा लाभदायक ठरला नाही. महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने या अर्थसंकल्पाकडे पाहत होते, पण त्यांना अपेक्षित दिलासा मिळाला नाही. महाराष्ट्रातील शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस उत्पादक आहेत. मागील तीन हंगामांपासून या पिकांचे दर सातत्याने कमी झाले आहेत. हमीभावाच्या खाली दर … Read more