Pm Aaasha Yojana: पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान (PM-AASHA) शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण?
Pm Aaasha Yojana : पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान (PM-AASHA) हे भारत सरकारचं महत्त्वाचं अभियान आहे, जे 2018 साली सुरू करण्यात आलं. योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना किफायतशीर दर देणं आणि ग्राहकांना महागाईपासून संरक्षण करणं आहे. पीएम आशा योजनेंतर्गत केंद्र सरकारने विविध उपयोजना राबवायला सुरुवात केली आहे. किंमत समर्थन योजना (PSS), किंमत तूट भरपाई योजना (PDPS), आणि … Read more